घरव्हिडिओसूडबुद्धीने कारवाई नसल्याचा ठाकरे सरकारचा दावा

सूडबुद्धीने कारवाई नसल्याचा ठाकरे सरकारचा दावा

Related Story

- Advertisement -

सूडबुद्धीने कारवाई नसल्याचा ठाकरे सरकारचा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करत रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना थेट आव्हान दिले होते. त्यामध्ये शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांचेही नाव आघाडीवर होते. संजय राऊत यांनाही अर्णब गोस्वामी यांनी मुलाखतीसाठी थेट आव्हान दिले होते. अन्वय नाईक प्रकरणाच्या निमित्ताने आज अर्णब गोस्वामींवर झालेल्या कारवाईत कोणत्याही सूडबुद्धीने कारवाई झाली नसल्याचा दावा महाविकास आघाडीमार्फत करण्यात आला आहे.

- Advertisement -