घरव्हिडिओहेच ते विधान, ज्यामुळे खडसेंविरोधात अंजली दमानिया यांनी केली होती विनयभंगाची तक्रार

हेच ते विधान, ज्यामुळे खडसेंविरोधात अंजली दमानिया यांनी केली होती विनयभंगाची तक्रार

Related Story

- Advertisement -

माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर जावयाने घेतलेली लिमोझीन कार, भोसरी भूखंड प्रकरण, बेकायदा संपत्ती, पीएचे लाच प्रकरण, विनयभंगाची तक्रार अशा अनेक विषयांवर अंजली दमानिया यांनी आरोप केले होते. सदर आरोप खोटे असून आपल्या बदनामीचा प्रयत्न केला जात आहे, अशी तक्रार करत मुक्ताईनगर न्यायालयात खटला दाखल केला गेला होता. अंजली दमानिया यांनी विनयभंगाच्या मुद्द्यावर दाखल केलेल्या खटल्यात मी १५ दिवसांपूर्वी खोट्या खटल्यातून बाहेर पडलो. मात्र, यामुळे मला आणि माझ्या कुटुंबाला गेले काही महिने प्रचंड मन:स्ताप भोगावा लागला, असेही खडसे म्हणाले. त्यावर दमानिया यांनी खडसे जे बोलतात ते धादांत खोट बोलतात असा गौप्यस्फोट केला आहे.

- Advertisement -