- Advertisement -
साताराचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश घेतल्यानंतर राष्ट्रवादीने त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. या टीकेला उत्तर देतना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की कालपर्यंत शिवस्वराज्य यात्रेचे नेतृत्व उदयनराजेंना देऊ करणाऱ्या राष्ट्रवादीला आज द्राक्ष आंबट लागत आहेत.
- Advertisement -