- Advertisement -
स्वच्छ भारत अभियानाचा मोठा गाजावाजा करून हे अभियान देशभरात राबवण्यात येत आहे. पण या स्वच्छतेच्या नावाखाली सर्वसामान्यांची लूट केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार माय महानगरने समोर आणला आहे.
- Advertisement -
स्वच्छ भारत अभियानाचा मोठा गाजावाजा करून हे अभियान देशभरात राबवण्यात येत आहे. पण या स्वच्छतेच्या नावाखाली सर्वसामान्यांची लूट केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार माय महानगरने समोर आणला आहे.