घरव्हिडिओकांदा नेहमीच शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणतो!

कांदा नेहमीच शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणतो!

Related Story

- Advertisement -

देवळा तालुक्यात भऊर या गावामध्ये काही समाजकंटकांनी चाळीत साठवलेल्या कांद्यांमध्ये युरिया टाकत संपूर्ण चाळीतील कांदे नासवले. यामध्ये बळीराजाचे आजच्या बाजारभावानुसार साडे पाच लाखांचे नुकसान झाले आहे.

- Advertisement -