घरव्हिडिओ'सत्ताधीशांना विरोध सहन होत नाही'

‘सत्ताधीशांना विरोध सहन होत नाही’

Related Story

- Advertisement -

केंद्र सरकारच्या एकाधिकारशाही विरोधात देशभरात जनता शांत आणि शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन करत आहेत. आपली भूमिका मांडत आहेत. मात्र, आजच्या सत्ताधीशांना विरोध काही सहन होत नाही म्हणून सत्ताधाऱ्यांचे हस्तक गोळीबार करत आहेत. जामिया येथे झालेल्या गोळीबाराचा मी निषेध करतो. विरोध होतोय म्हणून केंद्र सरकारने चिडू नये. लोक शांतपणे आंदोलन करत आहेत त्यांचे म्हणणे ऐकून घ्या, त्यांना संरक्षण द्या असं वक्तव्य राज्याचे जलसंपदा मंत्री आणि एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे.

- Advertisement -