- Advertisement -
करोना व्हायरसचा प्रादुर्भात राज्यात होऊ नये, यासाठी राज्य सरकारकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विधानसभेत चर्चेदरम्यान निवेदन दिलं. यावेळी त्यांनी राज्यातल्या नागरिकांना होळी सणासंदर्भात आवाहन देखील केलं.
- Advertisement -