- Advertisement -
भाजपचे खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारन टीकास्त्र डागलं. राज्यात मोठ्या प्रमाणात पैशांची अफरातफर सुरु आहे. कोणतंही काम पैशांशिवाय होत नाही आहे, असा आरोप नारायण राणे यांनी केला.
- Advertisement -
भाजपचे खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारन टीकास्त्र डागलं. राज्यात मोठ्या प्रमाणात पैशांची अफरातफर सुरु आहे. कोणतंही काम पैशांशिवाय होत नाही आहे, असा आरोप नारायण राणे यांनी केला.