- Advertisement -
ठाण्याच्या ग्लोबल रुग्णालयात एका रुग्णाला आयसीयूमध्ये दाखल करुन घेण्यासाठी चक्क दीड लाखाची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर आता या रुग्णालयातून अजून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या रुग्णालयात एकही MBBS डॉक्टर नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या रुग्णालयातील आयुर्वेदिक डॉक्टरांना चक्क व्हेंटिलेटरही लावता येत नाही, असा आरोप मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे.
- Advertisement -