घरव्हिडिओसाहेबांनी दारुवाल्यांसाठी पत्र लिहिलं आता शेतकऱ्यांसाठीही लिहा

साहेबांनी दारुवाल्यांसाठी पत्र लिहिलं आता शेतकऱ्यांसाठीही लिहा

Related Story

- Advertisement -

“केंद्रीय माजी कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन दिवसांपूर्वी एक पत्र लिहले होते. यात बार मालक, दारू विक्रेते यांना करामध्ये सवलत द्या आणि त्यांना वीजबिलामध्येही सवलत द्या, अशी मागणी पवार यांनी केली होती. यावर भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष व माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी शरद पवारांवर जोरदार टीका करत त्यांच्यावर पत्रातुन जोरदार चिमटे घेतले आहेत. केंद्रीय कृषिमंत्री राहलेल्या शरद पवार यांनी शेतकऱ्यांबद्दल त्या पत्रामध्ये एकही शब्द लिहला नाही”, असा आरोप बोंडे यांनी या पत्रातून केला आहे. त्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत पवारसाहेब शेतकऱ्यांसाठी एक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहाना”, अशी मागणी केली आहे.

- Advertisement -