- दुखापत असूनही केदार जाधवने फलंदाजीला येत भारताला विजय मिळवून दिला.
- २० षटकांनंतर भारताचा स्कोर ३ बाद ९० असा आहे.
- कर्णधार रोहित शर्माही ४८ धावांवर बाद झाला.
- भारताच्या डावाची अडखळती सुरुवात झाली आहे.
- बांगलादेशकडून लिटन दासने १२१ तर सरकारने ३३ धावा केल्या.
- कुलदीपने ३ तर केदारने २ विकेट घेतल्या.
- बांगलादेशचा डाव २२२ धावांत संपुष्टात आला आहे.
- कुलदीप यादव आणि केदार जाधवच्या फिरकीसमोर बांगलादेशचा डाव गडगडला.
- सलामीवीर लिटन दासने आपल्या कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले आहे.
- बिनबाद १२० असणाऱ्या बांगलादेशची अवस्था ५ बाद १५७ अशी झाली आहे.
- बांगलादेशचा सलामीवीर लिटन दासने आक्रमक अर्धशतक पूर्ण केले.
- भारताच्या गोलंदाजीची सुरूवात चांगली झाली नाही आहे.
- आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारताने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.