घरव्हिडिओकेंद्र सरकारच्या निर्णयावर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया

केंद्र सरकारच्या निर्णयावर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे परत घेण्याची घोषणा केली आहे. मात्र हे कायदे संसदेत मागे घेतले गेले तरच त्याला अर्थ आहे. असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

- Advertisement -