- Advertisement -
वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे आधीच मोडले आहे. यात टोमॅटोचे दर देखील आत्ता गगनाला भिडले आहेत. राज्यासह देशातील काही प्रमुख शहरांमध्ये टोमॅटोचे दर ८० ते १०० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या ताटातून आत्ता टोमॅटो गायब होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र टोमॅटोच्या वाढत्या दरावर सर्वसामान्य नागरिकांचे नेमकं काय मत आहे ते जाणून घेऊ…
- Advertisement -