- Advertisement -
मोदी सरकार देशातील तरुणांना ड्रग्जच्या खाईत ढकलत असल्याचा आरोप काँग्रेसचे युवा नेते आणि गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल यांनी केला आहे. मुंबई काँग्रेस गुजराती सेलतर्फे बुधवारी मुंबईत आयोजित गुजराती समाजाच्या स्नेहसंमेलनात त्यांनी हा आरोप केला. तसेच त्यांनी भाजप धर्माचे राजकारण करुन समाजांमध्ये भांडण लावण्याचे काम करत असल्याचा देखील आरोप त्यांनी केल.
- Advertisement -