घरव्हिडिओजितेंद्र आव्हाडांची राजकीय परिस्थितीवर प्रतिक्रिया

जितेंद्र आव्हाडांची राजकीय परिस्थितीवर प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सध्या सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलंय.  एका कार्यक्रमाला उपस्थित असताना आव्हाडांनी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी ते म्हणाले की, “राजकारण हे फक्त सत्तेसाठी करायचं नसतं, काल नितीन गडकरी आपल्या भाषणात बोलले की आता राजकारण्यांचा आणि राजकारणाचा कंटाळा यायला लागला आहे. ते म्हणाले, आता फक्त सत्ताकारणाच राजकारण होत आहे हे सत्य आहे. सत्ता हा लोकशाही कल्याणकारी मार्गाचा मार्ग दाखवतो, त्याच्यात लोककल्याणाची भाषा असली पाहिजे, सत्ता सत्तेसाठी नसावी.”

- Advertisement -