- Advertisement -
आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची मागणी केली होती. या मागणीला अखेर यश आले असून सरकारने मान्यता दिली आहे. अमरावतीमध्ये दिव्यांगांनी आमदार बच्चू कडू यांच्यासह जल्लोष केला. यावेळी बच्चू कडू दिव्यांगांसह ढोल ताशाच्या तालावर थिरकले असल्याचे पाहायला मिळाले.
- Advertisement -