- Advertisement -
राज्यात अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज, सोमवारी विधानसभेत केली. मात्र, शेतकऱ्यांना आणखी वाढीव अनुदान देण्यात यावं असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सभागृहात आक्रमक भूमिका घेतली.
- Advertisement -