- Advertisement -
केंद्र शासनाच्या अखत्यारीतील नीती आयोगाच्या बैठकीनंतर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी ‘एच3 एन2’ फ्ल्यू संदर्भात काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. या ‘एच3 एन2’ फ्ल्यूचा प्रसार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात वाढत आहे. तरी या आजाराने महाराष्ट्र बाधित होऊ, नये यासाठी सरकारने तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली.
- Advertisement -