- Advertisement -
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बोगस खतविक्री आणि उत्पादन करणाऱ्या कंपनीचा मुद्दा विधान परिषदेत मांडला. बोगस खतविक्रीमुळे अनेक शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या, असं म्हणत दानवे आक्रमक झाले. त्यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर बोगस खत उत्पादन करणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्याची घोषणा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली.
- Advertisement -