घरव्हिडिओ...म्हणून कर्नाटक सरकारची दादागिरी वाढली, मनीषा कायंदेंनी मांडली भूमिका

…म्हणून कर्नाटक सरकारची दादागिरी वाढली, मनीषा कायंदेंनी मांडली भूमिका

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र सरकारने सीमाभागातील एकूण ८६५ गावांसाठी महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून ५४ कोटींचा निधी जाहीर केला आहे. मात्र, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी हा निधी रोखणार असल्याचं जाहीर केलं आहे. निधी रोखणार असल्यामुळे आमदार मनीषा कायंदे यांनी विधान परिषदेत कर्नाटक सरकारला जाब विचारत महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -