Ajinkya Desai
1405 लेख
0 प्रतिक्रिया
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
38 आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचा याचिकेत दावा
राज्यातील सत्तासंघर्ष सुप्रीम कोर्टात पोहचला आहे. बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी सुरू आहे. मात्र, त्या...
आमचा विश्वास फक्त उद्धव ठाकरेंवर, मरेपर्यंत शिवसेनेसोबत राहणार – सुनील राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाऊ आणि आमदार सुनील राऊत यांच्यावरूनही चर्चांना उधाण आले होते. यानंतर सुनील राऊत या चर्चांवर पूर्णविराम दिला आहे. आपण...
उद्धवजी के सन्मान मे राष्ट्रवादी मैदान मे, निफाड तालुक्यातील चांदोरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने लावले होर्डिंग
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. 7 दिवसांपासून शिंदे जवळपास 40 आमदारांना घेऊन गुवाहटीमध्ये दाखल झाले आहेत. एकनाथ...
मतलब के लिए कई लोग अपने बाप बदल लेते है, संजय राऊतांनी केला व्हिडीओ...
संजय राऊत यांनी एक ट्विट केले आहे. यात त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या भाषणाचा व्हिडीओ ट्विट केला आहे. सोबत त्यांनी बाप बदलण्याची भाषा कोण...
मी जिवंत असेपर्यंत माझे नेते उद्धव ठाकरेच राहतील, शहाजी पाटलांचा 6 महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
आम्ही सध्या गुवाहाटीत आहे. काय झाडी, काय डोंगार, काय हाटील... येकदम ओक्केमध्ये आहे, असे सांगोल्याच्या शाहाजी बापू पाटील यांचे डॉयलाग सोशल मिडियावर व्हायरल होत...
हे लोक 50-50 कोटी रुपयांत विकले गेलेले बैल, सामनातून बंडखोरांवर हल्लाबोल
महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिंदे गटाच्या 40 पेक्षा अधिक आमदारांनी पक्षाविरोधात बंडखोरी केली. बंडखोरांविरोधात शिवसैनिक आक्रमक झाल्याने 15 बंडखोर आमदारांना केंद्र सरकारच्या...
शिंदे गटातील रमेश बोरणारेंचा चंद्रकांत खैरेंना फोन, मध्यस्थीची केली मागणी
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारण मोठी खळबळ माजली आहे. शिवसेनेच्या 42 आमदारांसह तब्बल 50 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचा दावा करण्यात येत आहे....
शिवसेनेतून घाण निघून गेली, आता जे काय व्हायचे ते चांगले होणार – आदित्य ठाकरे
एकनाथ शिंदेच्या बंडानंतर शिवसेनेने कार्यकर्ता मेळावा घेतला. या मेळाव्याला आदित्य ठाकरे उपस्थित होते. यावेळी घान निघून गेली, आता जे काय व्हायचे ते चांगले होणार....
मी सुशिक्षित गुंड आहे, रवीकिरण इंगवलेंना राजेश क्षीरसागरांचा इशारा
एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात उलथापालथ होत आहे. यानिमित्ताने शिवसेनेतील अंतर्गत मतभेद समोर आले आहेत. याचीच परिणती कोल्हापुरात दिसत असून येथे बंडखोर शिवसेना नेते...
आघाडीचे मंत्री जनतेच्या कामासाठी कार्यतत्पर; जलसंपदा मंत्री जयंत पाटलांनी दुष्काळी जिल्ह्यासाठी घेतला महत्त्वपूर्ण निर्णय
एकीकडे आघाडी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात असतानाच जनतेच्या कामासाठी आघाडी सरकारचे मंत्री कार्यतत्पर असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...