Kiran Karande
1817 लेख
0 प्रतिक्रिया
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
महाराष्ट्रातील गनिमी कावा, युद्धनितीचा गडकिल्ले, कातळशिल्पांचा UNESCO कडून स्वीकार
छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट, महाराष्ट्राचे सैनिकी स्थापत्य आणि गनिमी कावा युद्धनीती तसेच कोकणातील कातळशिल्पे या संकल्पना जागतिक वारसा म्हणून युनेस्कोने स्वीकार केला आहे. आता...
मागेल त्याला ठिबक ! योजनेला मोठ्या अनुदानाचा सरकारचा निर्णय
शेतक-यांना प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना ( प्रति थेंब अधिक पीक) घटक अंतर्गत तुषार व ठिबक सिंचन संच बसविणे करिता अनुदान देण्यात येते. सन २०१७...
टेक्सटाईल, कपडे, चप्पल, बूट महागणार, GST वाढीचा परिणाम काय ?
पेट्रोल, डिझेल आणि घरगुती एलपीजी गॅसच्या सततच्या वाढीमुळे भरडल्या जाणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. टेक्सटाइल, कपडे आणि बूट - चपला येत्या काळात...
महाराष्ट्रात Imported Scotch होणार स्वस्त, करात मोठी कपात
महाविकास आघाडी सरकारने इम्पोर्टेड स्कॉच व्हिस्कीवरील अबकारी करात ५० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. इतर राज्यांप्रमाणेच समसमान पातळीवर हे दर असावेत हादेखील त्यामागचा...
प्रकाश आंबेडकरांकडून समीर वानखेडेंची पाठराखण, म्हणाले…
समीर वानखेडे यांच्या आयआरएस नोकरीच्या निमित्ताने वापरण्यात आलेले जातीचे प्रमाणपत्र, वानखेडेंच्या वडिलांचा धर्म यानिमित्ताने अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी रान उठवले आहे. अनेक कागदपत्रे...
तर चंद्रकांत पाटलांसाठी शोकसभा आयोजित करू, राऊतांचा पलटवार
पंतप्रधानांनी अमानुषपणे बहुमताचा गैरवापर करून लादलेले हे तिन्ही कृषी कायदे होते. म्हणून त्यांनी देशाची माफी मागितली. पंतप्रधानांनी कृषी कायदे लादल्यामुळे देशातील ७०० शेतकऱ्यांना मरणाला...
sabrimala temple : अतिवृष्टीमुळे अयप्पा सबरीमाला मंदिर बंद, तीर्थयात्राही स्थगित
केरळमध्ये अतिवृष्टीमुळे अयप्पाच्या भाविकांचा हिरमोड करणारी बातमी समोर आली आहे. सततच्या अतिवृष्टीमुळे आणि पूरजन्य परिस्थितीमुळे सबरीमाला मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले आहे. तसेच पठानमथिट्टा...
Video: कृषी कायद्यांबाबत राहुल गांधींचे भाकीत खरे ठरले, व्हिडिओ व्हायरल
नवीन तिन्ही कृषी कायदे रद्द करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी केली. जवळपास वर्षभरापासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर तळ ठोकून होते. शेतकऱ्यांना...
Farm laws : तिन्ही कृषी कायदे मागे घेताना ५९ सेकंदातच मोंदीची चलबिचल
देशातील नवीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अस्वस्थतता पुर्णपणे दिसून आली. देशवासीयांना संबोधन करताना ५९ सेकंदांमध्ये पंतप्रधानांची झालेली चलबिचल...
Farm Laws : भारतीय शोधताहेत Repeal चा अर्थ, देशात कायदा रद्द करण्याची प्रक्रिया काय?
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांची माफी मागत नवीन तिन्ही कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा गुरू नानक जयंतीच्या निमित्ताने केली. संसदेच्या आगामी हिवाळी...