Pradnya Ghogale
Mumbai Corona: चिंता वाढतेय! मुंबईतील १ हजार इमारती अन् ११ हजार मजले सील
राजयासह मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. यामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. तर दुसरीकडे महापालिका देखील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सज्ज झाली...
Ratnagiri Curfew: रत्नागिरीत अत्यावश्यक सेवेसह सर्व दुकाने बंद
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी महाराष्ट्र राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, तरी देखील काही ठिकाणी या नियमांचे पालन करत नसल्याचे दिसून येत...
विकृतीचा कळस! ठाण्यात भटक्या कुत्र्याला जाळले, गुन्हा दाखल
काही दिवसांपूर्वी एका मांजरीला जाळण्याची घटना मुंबईत घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा विकृतीचा कळस ठाणे शहरात घडला आहे. ठाणे येथील...
मुली उचलून आणण्याची भाषा करणारे साधूंसाठी आंदोलन करतायत; जनाची नाही तर मनाची तरी बाळगा
पालघर जिल्ह्यातील झुंडबळी हत्याकांडाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यामुळे या घटनेच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. मात्र, एक वर्ष पूर्ण होऊन...
चिंताजनक! गेल्या २४ तासांत २ लाखाहून अधिक नव्या रुग्णांची नोंद; तर १,१८५ जणांचा मृत्यू
दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी ही धडकी भरवणारी आहे. गेल्या २४ तासांत देशात तब्बल २ लाखाहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाच्या...
पडलेल्या सरकारला कसा टेकू लावायचा हे दादांना माहित आहे
'अजित दादांना हे ही माहित आहे पडलेल्या सरकारला कसा टेकू लावायचा. पहाटे सरकार बनल आणि दिवसा कोसळल. त्यानंतर पुन्हा दुपारनंतर एक नवं सरकार स्थापन...
CitiBank गुंडाळणार भारतासह १३ देशातील व्यवसाय
सिटी बँकच्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे ती, म्हणजे आता सिटीबँक भारतासह १३ देशातील व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत आहे. सिटी बँकेने गुरुवारी घोषणा केली त्यात...
अन् मंगळवेढ्यातील पाप फक्त देवेंद्र फडणवीस यांचेच – जयंत पाटील
'मंगळवेढा तालुक्यातील २४ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पैसे आणून योजना पूर्ण करु', असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले...
Maharashtra Curfew: ठाण्यासह कल्याणमध्ये संचारबंदीच्या नियमांना केराची टोपली
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने राज्यात पुन्हा एकदा नवे निर्बंध लागू केले. १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजल्यापासून हे नियम लागू करण्यात आले आहेत....
SSC Board Exam: दहावीच्या परीक्षांचे होणार तरी काय? ऑनलाईन घेणे शक्य आहे का?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द केली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातही राज्य शिक्षण मंडळ म्हणजेच एसएससी (SSC Board Exam) बोर्डाची...