देश-विदेश

देश-विदेश

चोख प्रत्युत्तर देण्यास सक्षम

भारत हा शांतीपूर्ण देश आहे. आपल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. भारताने कधीच कोणावर आक्रमण केलेले नाही. आम्ही चोख प्रत्युत्तर देण्यात सक्षम आहोत....

Corona Live Update: गेल्या २४ तासांत मुंबईत १,३५९ कोरोनाचे नवे रुग्ण, ७७ जणांचा मृत्यू!

गेल्या २४ तासांत मुंबईत १,३५९ कोरोनाचे नवे रुग्ण मुंबईत मागील २४ तासांत १ हजार ३५९ कोरोनाचे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर ७७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू...

ग्रामपंचायत उपसरपंचांनाही मिळणार मानधन; खात्यात १५.७२ कोटी रुपये जमा

राज्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचांबरोबर आता उपसरपंचांनाही दरमहा मानधन देण्यात येत आहे. आतापर्यंत फक्त सरपंचांना मानधन देण्यात येत होते, त्यात उपसरपंचांचा समावेश नव्हता. पण आता सरपंचांप्रमाणे...

आता कपडे करणार PPE किटचं काम! कोरोना नष्ट करण्यास IIT-ISM कडून विशेष कोटिंगची निर्मिती

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पीपीई किट जास्तीत जास्त उपलब्ध करून देणं शक्य नसल्याने सध्य परिस्थिती लक्षात घेता, आयआयटी आयएसएमने स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करत कोरोनाच्या...
- Advertisement -

गलवानमधील चकमक हा पूर्वनियोजित कट; परराष्ट्र मंत्र्यांनी सुनावले चीनला खडेबोल

लडाखच्या गलवान खोऱ्यातील हिंसक चकमकीनंतर भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी फोनवर चर्चा केली. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी...

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया करोनाबाधित

आम आदमी पक्षाचे पहिल्या फळीतील नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्यात करोनाची सौम्य लक्षणे आढळली आहेत....

चीन बरळला; म्हणे, गलवान खोरे चीनचेच

भारत-चीन या दोन्ही राष्ट्रांच्या सैन्यांमध्ये हिंसक झडप झाल्यानंतर चीनकडून सातत्यानं काही कांगावे करण्यात आले. तणाव विकोपाला गेलेला असतानाही चीनकडून त्यांची भूमिका मात्र बदलल्याचं दिसत...

देशभरात १.८ टक्क्यांनी वाढतायेत करोनाचे रुग्ण

करोनाच्या संसर्गाच्या बाबतीत भारत जगात चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे, परंतु तरीही देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या फारशी वाढत नाही. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार...
- Advertisement -

चीनला ११२६ कोटी रुपयांचा तोटा?; भारतातील RRTS प्रोजेक्ट होऊ शकतो रद्द

लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीत २० भारतीय जवान शहीद झाले आहेत. यामुळे भारतीय लष्कराची मोठी हानी झाली आहे. चीनने केलेल्या...

सैनिकांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही; जशास तसं उत्तर देण्यास आम्ही सक्षम – पंतप्रधान

भारत-चीन सीमेवर झालेल्या हिंसक चकमकीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाईव्ह येत संबोधित केलं. देशातील नागरिकांना मी आश्वासन देतो की भारतीय जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार...

चीनच्या मुद्द्यावर पंतप्रधानांनी १९ जूनला बोलावली सर्व पक्षीय बैठक

लडाख सीमेवर भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेला तणाव आता शिगेला पोहोचला आहे. गॅलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत कमांडिंग ऑफिसरसह २० भारतीय सैनिक...

डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन द्या – सर्वोच्च न्यायालय

कोरोनाच्या लढ्यात अहोरात्र काम करणाऱ्या डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना चांगल्या सुविधा आणि वेळेवर वेतन देण्याच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे. डॉ. आरुषी...
- Advertisement -

कर्तव्य बजावताना जवान शहीद, देश बलिदान विसरणार नाही – संरक्षणमंत्री

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भारत आणि चीनच्या सीमेवर असलेल्या गॅलवान खोऱ्यात शहीद झालेल्या भारताच्या २० सैनिकांना श्रद्धांजली वाहिली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी...

भारत -चीन संघर्ष: चीनचे कमांडर चकमकीत ठार, ४० हून अधिक चीनी सैनिक जखमी!

भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकींमध्ये चीनलाही मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. सीमेजवळ तणाव निर्माण झाल्यानंतर स्ट्रेचरवर मोठ्या संख्येने रुग्णवाहिका, जखमी आणि...

सीमेवर जे घडलं, त्यासाठी नेहरू, इंदिरा गांधींना जबाबदार धरू शकत नाही – संजय राऊत

भारत-चीन यांच्यातील सीमावादवरुन सोमवारी रात्री दोन्ही सैन्य दलांमध्ये चकमक झाली. यात २० भारतीय जवान शहीद झाले. या घटनेनंतर सीमेवर काय घडलं याबद्दल मोदी सरकारला...
- Advertisement -