संपादकीयअग्रलेख

अग्रलेख

अधिकारी-ठेकेदारांच्या पोटात ‘खड्डा’

मुंबई उच्च न्यायालयात रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात गुरुवारी आणि शुक्रवारी सुनावणी झाली. राज्यातील समस्त नागरिकांच्या जिव्हाळ्याचा हा विषय आहे. जून अखेरीपासून जुलै अखेरीपर्यंत, सलग एक महिना...

हरी नरके पुन्हा होणे नाही!

महात्मा फुले आणि आंबेडकरी विचारांचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. हरी नरके यांच्या निधनाने केवळ एक व्यक्ती नव्हे, तर एक चालते बोलते विद्यापीठ महाराष्ट्रातून हरपले आहे....

डेडलाईन मरो आणि काम पूर्ण व्होवो

मुंबई-गोवा महामार्गाचे कार्म पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच नवी डेडलाईन दिली आहे. गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गाची एक लेन सुरू करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे...

राहुल गांधींचे ‘पुनरागमन’

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची रद्द करण्यात आलेली खासदारकी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर त्यांना पुन्हा बहाल करण्यात आली असून संसदेत त्यांचे सोमवारी पुनरागमन झाले आहे....
- Advertisement -

महाराष्ट्रात गुजरातची घुसखोरी!

महाराष्ट्र-कर्नाटक, महाराष्ट्र-तेलंगणा सीमावादाचा मुद्दा गंभीर असतानाच गुजरात सीमा भागातील काही मराठी गावांमध्ये घुसखोरी करून अतिक्रमण केल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी विधिमंडळात विरोधी पक्षाच्या आमदारांनी...

पाहुणे घरात, मालक अंगणात!

ठाकरे आणि पवार ही महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी घराणी आहेत, त्यामुळे भाजपच्या शतप्रतिशतच्या स्वप्नात या दोन घराण्यांचा नेहमीच अडसर येत राहिला आहे. ज्यावेळी ३० वर्षांपूर्वी...

वाढवणला प्राधिकरणाचा हिरवा कंदील

पालघर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात विरोध होत असतानाही डहाणू तालुक्यातील वाढवण बंदराला डहाणू तालुका पर्यावरण प्राधिकरणाने ना हरकत परवाना दिला आहे. या परवानगीच्या आधारे आता...

रानं झाली सुनी.. निसर्गही पोरका!

कुठे निघालीस बाई सोडोनि हा पाणमळा तुझ्या अबोल डोळयांच्या खोल काळजाला कळा.. रानोमाळ पानझड आर्त पाखरांचा स्वर माझ्या एकाक जिण्याला आठवांचा गहिवर सुने.. सुने.. तुझे घर दोन वर्षांपूर्वी ना. धो. महानोरांच्या पत्नी सुलोचनाबाईंचं...
- Advertisement -

गैरव्यवस्थापनाचे बळी!

महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्गावर या ना त्या कारणाने लोकांचे मृत्यू होतच आहेत. त्यातच आता जिथे महामार्गाचे काम सुरू आहे, तिथेही दुर्घटना घडत असल्याचे समोर आले...

समाजविघातक किडे!

वादग्रस्त वक्तव्यांसाठी आणि अजब तर्कटांसाठी प्रसिद्ध असलेले शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे प्रमुख मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याचे पडसाद...

पालघर खर्‍या पालकाच्या शोधात!

१ ऑगस्ट २०१४ रोजी महाराष्ट्रातील ३६ वा जिल्हा म्हणून नवा पालघर जिल्हा उदयाला आला. आज जिल्हा निर्मितीला ९ वर्षे पूर्ण होत आहेत. मातामृत्यू, बालमृत्यू,...

विकासाभिमुख महानगरांचा लढाऊ साक्षीदार!

- विजय बाबर बदलत्या काळाबरोबर वाटचाल करताना तेवढ्याच खमकेपणाने लेखणी उचलणार्‍या दै.‘आपलं महानगर’च्या नवी मुंबई/रायगड आवृत्तीचा आज दुसरा वर्धापन दिन. डिजिटल क्रांतीवर स्वार होताना ‘आपलं...
- Advertisement -

बदनामीचा राजकीय रंग!

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांच्याविषयी जी वादग्रस्त विधाने केल्याचे प्रसारित झाले आहे, त्यावरून राज्यात वातावरण तापले...

स्मार्टफोनला वर्गाबाहेर काढा!

कोविड २०१९ नंतर जगाच्या व्यवहारात अनेक आमूलाग्र बदल झाले. या व्यवहारांमध्ये ऑनलाईन या शब्दाला परवलीचे महत्त्व प्राप्त झाले. नोकरी-व्यवसाय, खरेदी, उलाढाली, लहान-मोठे सर्व प्रकारचे...

आदिवासींची झोळी कधी भरणार!

ज्या देशात सर्वोच्च पदावर म्हणजे राष्ट्रपतीपदावर द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने आदिवासी महिलेला स्थानापन्न होण्याचा बहुमान मिळतो, त्याच देशात जेव्हा गरोदर आणि आजारी आदिवासी महिलांना...
- Advertisement -