Lok Sabha 2024 : मी उद्धव ठाकरेंना सरळ करू शकतो, पण…; असं का म्हणाले किरीट सोमय्या?

मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र वायकर यांना मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र रवींद्र वायकर शिंदे गटात जाण्याआधी त्यांच्यावर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी घोटाळ्याचे आरोप केले होते. याचपार्श्वभूमीवर आता रवींद्र वायकर यांना...

Rama Raghav Serial : ‘रमा-राघव’ मालिकेत या अभिनेत्याची होणार एन्ट्री

छोट्या पडद्यावरील मालिकांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात असतो. अशातच टीआरपीत अग्रेसर राहण्यासाठी सध्या सगळ्याच वाहिन्यांमध्ये चढाओढ निर्माण झालेली आहे. नवनवीन पात्रांच्या एन्ट्री, मालिकेतील ट्विस्ट यामुळे प्रेक्षकांच्या मनात आगामी भागांबद्दल उत्सुकता निर्माण होते. सध्या अशाच एका मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर सर्वांचं...

Shiva Serial : क्रिकेट टूर्नामेंटदरम्यान शिवा- आशुच्या नात्यात बदल घडेल?

झी मराठीवरील  'शिवा' ही मालिका (Shiva Serial) लोकांच्या मनात घर करण्यासाठी सज्ज आहे. प्रत्येक पात्राला अगदी पहिल्या भागापासून प्रेक्षकांचं अपार प्रेम मिळत आहे. आता ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. आगामी आठवडा मालिकेचा अॅक्शन, इमोशन आणि ड्रामाने भरलेला असणार...

Ajit Pawar : एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, मात्र…; अजित पवार असं का म्हणाले?

पुणे : लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघ चर्चेत आहेत. कारण अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर यंदाच्या निवडणुकीत पवार विरुद्ध पवार म्हणजेच नणंद-भावजय अशी लढत होत आहे. त्यामुळे अजित पवार कुटुंबीय आणि शरद पवार कुटुंबीय एकमेकांविरुद्ध प्रचार करताना आरोप-प्रत्यारोप करत आहेत....
- Advertisement -

जोडप्यांमध्ये पैशांवरून भांडणे का होतात?

विवाहित जोडप्यांमध्ये क्षुल्लक कारणावरून भांडण होणे ही सामान्य बाब आहे. या छोट्या छोट्या भांडणातूनच जोडप्यांचे नाते अधिक घट्ट होते असे म्हटले जाते. पण जेव्हा पैशावरून भांडणे सुरू होतात तेव्हा मात्र नाते कमकुवत होऊ लागतं. प्रसंगी नात्यात कायमचा दुरावा येऊन...

IPL Playoffs : मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफच्या आशा पल्लवित! लखनऊचा 4 विकेट्सने विजय

नवी दिल्ली : मुंबई इंडियन्सचा पराभव करत लखनऊ सुपरजायंट्सने मिळविलेल्या विजयामुळे आयपीएल 2024 मधील प्लेऑफचे समीकरण मोठ्या प्रमाणात बदलले आहे. या विजयासह केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपरजायंट्स पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर पोहोचला, तर त्याचवेळी, मुंबई इंडियन्सने स्पर्धेत 7 सामने...

Maharashtra Weather : मुंबईसह या जिल्ह्यांमध्ये उष्मा वाढणार; IMD कडून यलो अलर्ट जारी

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यात उन्हाच्या झळा बसत आहेत. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असला तरी काही ठिकाणी अवकाळी पाऊसही पडताना दिसत आहे. असे असले तरी हवामान खात्याकडून मुंबई, ठाणे शहरात पुढील 24...

मुद्दे नसलेला प्रचार!

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे आतापर्यंत दोन टप्पे झाले आहेत. मतदानाचे अजून पाच टप्पे शिल्लक आहेत. प्रचार जोरात सुरू आहे. अगदी रणरणत्या उन्हातून उमेदवार आणि त्यांचे राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्तरावरील नेते प्रचार करत आहेत. नेहमीप्रमाणे आश्वासनांची खैरात वाटली जात आहे. देशाच्या...
- Advertisement -