कल्याणमध्ये विहरीत पडून चार जणांचा मृत्यू झाला आहे. नेतीवलीमधील लोकग्राम परिसरामध्ये ही घटना घडली आहे. भीमा शंकर मंदिराजवळी विहरीमध्ये पडून तीन मुलांचा मृत्यू झाला. या मुलांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी विहरीमध्ये उतरलेल्या अग्निशमन दलाचे दोन कर्मचारी सुध्दा विहरीत पडले. त्यामधील एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याची प्रकृती गंभीर आहे.
कल्याणच्या नेतीवलीमध्ये विहरीत पडून चार जणांचा मृत्यू
written By My Mahanagar Team
Kalyan
नेतीवलीमधील लोकग्राम परिसरामध्ये ही घटना घडली आहे. भीमा शंकर मंदिराजवळी विहरीमध्ये पडून तीन मुलांचा मृत्यू झाला
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -