भाजपचे घाटकोपर पूर्व येथील आमदार राम कदम यांच्या मुली पळवून आणू या वक्तव्यावरून सध्या महाराष्ट्रामध्ये संतापाचे वातावरण आहे. या रामायणानंतर राम कदमांनी केवळ दिलगिरी व्यक्त केली आहे. शिवाय मुली पळवून आणण्यासाठी राम कदमांनी दिलेला नंबर देखील सध्या नॉट रिजेबल आहे....