- Advertisement -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना आज अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्याला सोशल मीडियावर वाचा देखील फोडली जात आहे. पुण्यातल्या अशाच एका सामान्य मध्यमवर्गीय महिलेने एरवी निवडणुकांमध्ये दाराशी येणारे नगरसेवक, आमदार, खासदार या कोरोनाच्या काळात कुठे गेले? असा परखड सवाल उपस्थित केला आहे. बघा काय म्हणणं आहे तिचं…!
- Advertisement -