- Advertisement -
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतला आहे. त्यांच्या खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस नेत्यांकडून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यावेळी काँग्रेस नेते आणि विधान परिषद सदस्य अभिजित वंजारी यांनी राहुल गांधी यांच्या निलंबनाच्या कारवाईवर प्रतिक्रिया देत ही लोकशाहीची हत्या असल्याचं वंजारी यांनी म्हटलं आहे
- Advertisement -