- Advertisement -
अभिनेते किरण माने यांनी राजकीय भूमिका घेतल्याने त्यांना ‘मुलगी झाली हो’ मालिकेमधून बाहेर काढले आहे. यावरुन संताप व्यक्त होत आहे. याविषयी माय महानगरने ॲड. असीम सरोदे आणि अभिनेत्री रेश्मा रामचंद्र यांच्याशी संवाद साधला.
- Advertisement -