- Advertisement -
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर झालेल्या दगडफेक प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. राज्यातील राजकारण इतक्या खाली कधी गेले नव्हते. जाधव यांच्या घरावर हल्ला करण्यात आलाय, त्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. यंत्रणेचा गैरफायदा घेतला जास्त असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
- Advertisement -