घरव्हिडिओआदित्य ठाकरेंचा शिंदे- फडणवीस सरकारला नव्या उद्योगांवरून सवाल

आदित्य ठाकरेंचा शिंदे- फडणवीस सरकारला नव्या उद्योगांवरून सवाल

Related Story

- Advertisement -

राज्यात ५० हजार कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक आणली असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे. यावर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी समाचार घेतला आहे. राज्यात असलेल्या उद्योगांना विस्तार करायचा असल्याची अधिक प्रकरणं आहेत. या प्रकरणांना हिशेबात धरत राज्य सरकार नवे प्रकल्प आणल्याची माहिती देत आहे. परंतु महाविकास आघाडीच्या काळात आलेल्या प्रकल्पांची माहिती देऊ नका, राज्यात नवीन कोणते प्रकल्प आले आहेत. याबद्दल माहिती द्या असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारला उद्योग धंदे गेल्याची बदनामी पटत आहे. हे सरकार राज्यपाल, उद्योग यावर बोलत नाही. परंतु धर्माबाबत वाद निर्माण करायचे हाच या राज्य सरकारचा हेतू असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

- Advertisement -