घरव्हिडिओजनआशीर्वाद यात्रेवरून अजिदादांचा केंद्राला सवाल

जनआशीर्वाद यात्रेवरून अजिदादांचा केंद्राला सवाल

Related Story

- Advertisement -

राज्यभरात ठिकठिकाणी गेल्या काही दिवसांपासून भाजपची जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे. या यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोना वाढण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या जन आशीर्वाद यात्रेवर निशाणा साधत रुग्णवाढ झाल्यास याला जबाबदार कोण? असा सवाल केंद्र सरकारला केला आहे.

- Advertisement -