- Advertisement -
राज्याचा अर्थसंकल्प काल, गुरुवारी विधिमंडळात शिंदे-फडणवीस सरकारकडून मांडण्यात आला. त्यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. या अर्थसंकल्पातून जनतेला भोपळाच मिळाला, असं म्हणत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
- Advertisement -