- Advertisement -
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आलीत. याप्रकरणी आज विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ‘वेगवेगळे कोलंबस महाराष्ट्रात निर्माण झालेत’, अशा शब्दांत सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. शिवाय त्यांनी नाव न घेता अनेक नेत्यांवर निशाणा साधला. तसेच राज्यपालांवरही टीका केली.
- Advertisement -