घरव्हिडिओराजीव सातव यांच्या जाण्याने काँग्रेसची मोठी हानी

राजीव सातव यांच्या जाण्याने काँग्रेसची मोठी हानी

Related Story

- Advertisement -

राजीव सातव यांच्या जाण्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राजीव सातव यांनी तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला. देशाच्या पातळीवर नेहमीच चांगले काम त्यांनी केले. काँग्रेसची बाजू भक्कमपणे सभागृहात मांडणे हे त्यांचे वैशिष्ट होते. शेतकरी कायद्यांच्या विरोधात त्यांनी महत्त्वाची भूमिका मांडली. लोकशाहीत देशाअंतर्गत पोहचणारे व्यक्तिमत्त्व जाणे ही देशासाठी मोठी हानी आहे,अशा भावना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केल्या.

- Advertisement -