- Advertisement -
“मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र, राज्याला ते अधिकारच नसतील तर आता हा विषय केंद्राच्या हातात असल्याने ही जबाबदारी केंद्राचीच”, असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. ते संगमनेर येथे दंडकारण्य अभियानाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी पत्रकारांशी बोलत होते.
- Advertisement -