- Advertisement -
सतत चर्चेत असलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे नवा वाद पेटला. राज्यपालांनी माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली होती. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी देखील विधान परत घेण्याची मागणी केली होती. आता यावर राज्यपालांनी भूमिका स्पष्ट केली.
- Advertisement -