- Advertisement -
औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या एका वक्तव्याने आता नवीन वादाला तोंड फुटलं आहे. ‘समर्थांशिवाय शिवाजी महाराजांचं स्थान काय?’ असं वक्तव्य कोश्यारी यांनी केलं. औरंगाबादेत झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
- Advertisement -