- Advertisement -
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्याबद्दलची नोटीसही त्यांना देण्यात आली आहे. सुरतमधील सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. मात्र, आज दोन वर्षांसाठी त्यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतला आहे. यावर काँग्रेस नेते आणि आमदार भाई जगताप यांनी प्रतिक्रिया देत मोदी सरकारवर टीका केली आहे.
- Advertisement -