- Advertisement -
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर आता भाजपमधील धुसफूस देखील समोर येऊ लागली आहे. तर, २०१९ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीनंतर नितीन गडकरी आणि योगी आदित्यनाथ यांच्या नावाची चर्चा ही पंतप्रधानपदासाठी चर्चिला जाऊ लागली आहे.
- Advertisement -