- Advertisement -
भारतीय संस्कृती मध्ये तुळशीला फार महत्व आहे, भगवान विष्णू यांना तुळस प्रिय आहे. चैत्र नवरात्रीत तुळशीची पूजा केल्याने घरात धन, सुख आणि समृद्धी येते. तुळशीची पूजा नवरात्रीमध्ये केल्याने माँ दुर्गा तसेच माँ लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- Advertisement -