- Advertisement -
सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून राज्यातील पोलिसांवर आणि सरकारवर भाजपने सातत्याने आरोप केले. याच पार्श्वभूमीवरून छगन भुजबळ यांनी भाजपवर टीका केली. तसेच आता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचं काय झालं? असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.
- Advertisement -