- Advertisement -
सध्याच्या कोरोनाच्या काळात अनेकांनावर उपासमारीची वेळ आली आहे. बऱ्याच जणांना एकावेळचे अन्न मिळणे देखील कठिण झाले आहे. मात्र, अशा परिस्थितीतही नागपुरात राहणारे ज्योषित रंजीत नाथ दररोज जवळपास १५० भटक्या श्वानांना स्वादिष्ट बिर्याणी खाऊ घालतात. त्यामुळे सध्या ते चांगलेच चर्चेत आले आहेत.
- Advertisement -