- Advertisement -
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालायला सुरुवात केली. अधिवेशन सुरू होताच विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलायला उभे राहाताच विरोधकांनी जोरदार आरडा-ओरडा केला. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना कोपरखळी मारली!
- Advertisement -