- Advertisement -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमधील सभेतून भाजपच्या जन आक्रोश मोर्चासह अनेक मुद्द्यावरून विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. काही दिवसांपूर्वी विरोधकांनी जल आक्रोश मोर्चा काढला होता, तो आक्रोश मोर्चा संभाजीनगरच्या पाण्यासाठी नव्हता तर सत्ता गेल्याचा आक्रोश मोर्चा असल्याचे टीकास्त्र मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर डागलं आहे.
- Advertisement -