- Advertisement -
‘मदतीचे आदेश हे तात्काळ दिले गेले आहेत. येत्या एक ते दोन दिवसात पंचनामे करुन त्याचा अंतिम अहवाल आमच्याकडे आल्यानंतर प्रत्येकाला मदत करण्यात येईल. कोणीही मदतीविना वंचित राहणार नाही’, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तौक्ते चक्रीवादळानंतर करत असलेल्या पाहणी दौऱ्यात दिले आहे.
- Advertisement -