- Advertisement -
ज्यांच्या काळात भ्रष्टाचार झाला त्या काँग्रेस–राष्ट्रवादी काँगेसने भ्रष्टाचार काय असतो हे सांगू नये. जोवर भाई जगताप सभागृहाची त्यांनी वापरेल्या अशोभनीय भाषेबद्दल सभागृहाची माफी मागत नाहीत तोवर सभागृह चालू देणार नाही असे भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले. प्रसाद लाड यांच्याशी बातचित केलीय आमच्या प्रतिनिधीने
- Advertisement -