- Advertisement -
सरकरारने फक्त आरक्षणाचे आश्वासन दिले. मात्र अद्यापही आरक्षण देण्यात न आल्यामुळे काँग्रेसचे आमदार नसीम खान हे पुन्हा आक्रमक झाले आहेत. गेल्या साडेचार वर्षापासून मराठा, मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय झाला मात्र तो लागू झाला नाही. अदयाप कोणालाच आरक्षण मिळालेले नाही. निवडणुकीच्या तोंडावर हे सरकार फक्त गाजर दाखवण्याचे काम करत आहे.
- Advertisement -